शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

 गोठ्याला आग; दोन म्हशीचा मृत्यू, दोन लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:45 IST

या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथून जवळच असलेल्या कोठा येथील शेतकरी भगवान मधुकर अवचार यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना १९ मार्च रोजी रात्री ९ वाजतादरम्यान घडली. या घटनेत दोन म्हशीचा मृत्यू झाला. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोठा येथील शेतकरी भगवान अवचार यांचा गावाजवळील शेतातील गोठ आहे. या गोठ्याला १९ मार्च रोजी रात्री  ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात बांधलेल्या २ म्हशी (किमत ८० हजार) जागीच जळुन  मृत्यूमुखी पडल्या. तसेच या घटनेत १० क्विंटल हरभरा, टिनपत्रे, शेतीपयोगी साहित्य जळुन खाक झाले. दोन लाखाहून जास्त नुकसान झाल्याची तक्रार भगवान अवचार यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच मालेगावचे तहसिलदार रवि काळे, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा तलाठी केकन यांनी केला. आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भगवान अवचार यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमfireआग