शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:51 IST

वाशिम: यावर्षी निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या  उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे तर दुसरीकडे  हमीभावानुसार बाजार समित्यांमध्येही शेतमालाची खरेदी होत  नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

ठळक मुद्देयुसूफ पुंजानी यांची मागणी शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या  उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे तर दुसरीकडे  हमीभावानुसार बाजार समित्यांमध्येही शेतमालाची खरेदी होत  नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या  पृष्ठभूमीवर हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणार्‍यांविरुद्ध  गुन्हे दाखल करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी  भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी शुक्रवारी  शासनाकडे केली आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात सातत्य नव्हते. मृग नक्षत्रात  हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस १५ ते २0 दिवसाने  परतला. त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा  धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यामुळे आता मूग,  उडीद पाठोपाठ सोयाबीनच्या एकरी उत्पादनातही प्रचंड घट येत  आहे. अशातच हमीभावानुसार शेतमालाची खरेदी होत नसल्याने  शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकर्‍यांच्या  कळवळा असल्याचे दाखविणार्‍यांनी किमान हमीभावाने तरी  सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमालाची खरेदी करून शे तकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली.  शासनाने सोयाबीन, मूग, उडीद यासह सर्व शेतमालाचे हमीभाव  जाहीर केले आहेत. या हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्याचे  फर्मानही सोडले आहे. तरीदेखील वाशिम जिल्हय़ात शे तमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक  नुकसान होत आहे. ऐन दिवाळीच्या सणादरम्यानच शेतमालाचे  बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत. शे तकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून हमीभावाने शेतमालाची खरेदी  व्हावी, हमीभाव डावलणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, वाशिम  जिल्हय़ात नाफेड खरेदी केंद्र सुरू करावे आदी मागण्या पुंजानी  यांनी केल्या आहेत.

 

टॅग्स :agricultureशेती