शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शेतकरी आठवडी बाजाराच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला मिळणार -        फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:40 IST

बुलडाणा :  शेतकºयांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठीसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येतआहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे.तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्रीपांडुरंग फुंडकर यांनी  केले.   जयस्तंभ चौक स्थित नगर पालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या आवारात शेतकरीआठवडी  बाजाराचा उद्घाटनीय कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला ...

बुलडाणा :  शेतकºयांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठीसंत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येतआहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे.तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्रीपांडुरंग फुंडकर यांनी  केले.   जयस्तंभ चौक स्थित नगर पालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या आवारात शेतकरीआठवडी  बाजाराचा उद्घाटनीय कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमतीउमाताई तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प सभापतीश्वेताताई महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीप्रमोद लहाळे,  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती  जालींदर बुधवत,योगेन्द्र गोडे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालकनरेंद्र नाईक आदी उपस्थित होते.   कृषी पणन कायद्यात दुरूस्ती करून शेतकरी आठवडी बाजारांना अधिकृत दर्जामिळाला असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या शेतकरी आठवडी बाजारांमध्येदलालांची साखळी नसणार आहे. त्यामुळे याचा लाभ थेट शेतकºयांना मिळणार आहे.शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांचे बियाणे महामंडळाने खरेदी करण्यासाठी वबियाणे विक्रीस परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकरी कृषीउत्पादक कपन्यांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतमाल उत्पादन, विपणनाचे मोठेकाम जिल्ह्यात उभे राहीले आहे. या कंपन्यांच्या पाठीशी राज्याचा कृषीविभाग उभा आहे.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी उत्पादक कंपनी फेडरेशनचे अध्यक्षप्रकाश सुरडकर यांनी केले. आठवडी बाजाराचे फित कापून सर्वप्रथम उद्घाटनकरण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्यावतीनेउभारण्यात आलेल्या भाजीपाला स्टॉलला भेट दिली. यावेळी पालकमंत्री वजिल्हाधिकारी यांनी भाजीपालासुद्धा खरेदी केला. तसेच शेतकºयांची विचारपूसकरून माहिती घेतली.  सदर बाजार दर बुधवारला दुपारी ४ ते सायंकाळी ७वाजेपदरम्यान भरविल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी बाजाराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले.   कार्यक्रमाचे संचलन गोपाळ जाधव यांनी तर आभार प्रदर्शन अजय देशमुखयांनी केले. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी, शेतकरी बंधू, कंपन्याचे संचालक आदींची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.