शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

वाशिम : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सेंद्रिय व जैविक शेती गटातील ६२ शेतकऱ्यांची ह्यविकेल ते ...

वाशिम : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सेंद्रिय व जैविक शेती गटातील ६२ शेतकऱ्यांची ह्यविकेल ते पिकेल अभियानह्णसाठी निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे शेतमाल विकताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना छत्रीचे वितरण करण्यात येणार असून बाभूळगाव येथील शेतकरी भागवत श्रीराम ढोबळे यांना ह्यआत्माह्णचे उपसंचालक एन. आर. ठोंबरे यांच्या हस्ते मंगळवारी छत्रीचे वितरण करून याचा शुभारंभ करण्यात आला.

ह्यआत्माह्ण अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये परंपरागत कृषि योजना (सेंद्रिय शेती) व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७३ जैविक व सेंद्रिय गट स्थापित आहेत. या गटांमधील जे शेतकरी तालुकास्तरावर अथवा गावामध्ये रस्त्याच्या शेजारी उन्हामध्ये बसून सेंद्रिय शेतमाल विक्री करीत असतात, अशा जिल्ह्यातील ६२ शेतकऱ्यांची ‘विकेल ते पिकेल’ अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतमाल विक्री करताना त्यांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी त्यांना छत्रीचे वितरण करण्यात येणार आहे.

थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून शेतमाल विक्री करणे, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा व त्यांच्या आर्थिक मिळकतीत वाढ होवून ग्राहकांना सुद्धा चांगल शेतमाल मिळणे शक्य व्हावे, यासाठी ’विकेल ते पिकेल अभियान’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.