शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:14 IST

जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकºयांचा समावेश असतांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रलंबित दिसून येत असल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी अल्प पावसामुळे नुकसान

वाशिम : शेतात पावसातील खंड व कापणीनंतर पडलेल्या पावसामुळे सोयाबीन व कापसाच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकºयांचा समावेश असतांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रलंबित दिसून येत असल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. सदर पंचनामे त्वरित करण्याची मागणी शेतकºयांमधून केल्या जात आहे.

जिल्हयात बºयाच भागात असमाधानकारक पावसामुळे व वेळेवर पाऊस न पडल्याने अनेक भागातील शेतकºयांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतात आलेल्या सोयाबीन पिकांना शेंगाच लागल्या नाहीत तर काही शेतातील शेंगा चिंभडल्यात असे असतांना कृषी विभागाने पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देणे गरजेचे असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.  पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान पिक विमा योजनेतील शेतकºायंना याचा फायदा होतो परंतु कृषी विभाग दुर्लक्ष करीत असल्याने शेतकºयांचे नुकसानास सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून विमा कंपनीना तशा सूचना करणे आवश्यक झाले आहे. याकडे कृषी विभागानेही पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांकडून व्यक्त केल्या जात आहे.  मालेगाव तालुक्यात शेतकºयांचे मोठे प्रमाण नुकसान झाले असून त्या पाठोपाठ मानोरा तालुक्याचा समावेश दिसून येतो.