शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर तूर संगोपनावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 5:25 PM

शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या संगोपनाकडेच शेतकºयांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

वाशिम : सिंचनासाठी पुरेसे पाणी आणि अखंडीत वीज या दोन्ही सुविधा मिळणे दुरापास्त झाल्याने यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभºयाच्या पेºयात बहुतांशी घट झाली आहे. त्याऐवजी शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या संगोपनाकडेच शेतकºयांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.दरवर्षीच्या रब्बी हंगामात अमरावती विभागातील वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ६ लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा यासह अन्य पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून केले जाते. त्यानुसार, यंदाही नियोजन करण्यात आले; परंतु पेरणीची वेळ उलटून गेल्यानंतरही २६ नोव्हेंबरपर्यंत अधिकांश शेतकºयांनी अद्याप पेरणीच केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, महावितरणकडून कुठलेही ठोस वेळापत्रक तयार न करता कृषीपंपांना अवेळी केला जाणारा वीज पुरवठा, शेतशिवारांमध्ये संरक्षित ओलीताची सोय नसणे, सिंचन प्रकल्पांच्या नादुरूस्त कालव्यांमधून पिकांसाठी पाणी न मिळणे यासह रानडुक्कर, हरीण, रोही आदी वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान आदी बिकट समस्यांमुळे बहुतांश शेतकºयांनी गहू आणि हरभरा या पिकांच्या पेरणीकडे पाठ फिरवून केवळ तूर संगोपनाकडेच लक्ष केंद्रीत केल्याचे पाहावयास मिळत आहे. 

वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारणत: ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जाते. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शेतात तूर उभी असल्यानेच अनेक शेतकºयांनी पेरणी केलेली नाही.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती