शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

केंद्रावर टोकनसाठी शेतकऱ्यांची झुंबड

By admin | Updated: May 24, 2017 01:50 IST

पोलीस बंदोबस्तात टोकन वाटप सुरू : दोन हजार शेतकरी रांगेत

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड :मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आणि शेतकऱ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत तुरीच्या पेऱ्यात वाढ केल्याने देशासह राज्यात तुरीचे पीक आले. परिणामी, बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत तिपटीने भाव पडले. शेतकऱ्यांची व्यथा शासनाने जाणून घेत आधारभूत किमतीवर नाफेडची तूर खरेदी सुरू केली; परंतु उद्दिष्टापेक्षा जास्त तूर खरेदी झाल्याने या ना त्या कारणाने वेळोवेळी नाफेड खरेदी बंद पडली. शासनाने तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत शासन तूर खरेदी करेल. या वचनाची शेतकऱ्यांची आपल्या आंदोलनातून आठवण करून दिल्यानंतर कारंजा येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावर २२ मेपासून टोकन वाटपास सुरुवात करण्यात आली. २२ व २३ मे रोजी पोलीस बंदोबस्तात कारंजा केंद्रावर सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी टोकन घेण्यासाठी गर्दी केल्याने एकच झुंबड उडाली. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उन्हापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे, याकरिता शामियाना व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.