शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:47 IST

मानोरा: आॅक्टोंबर, डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  सोसावे लागल्याने अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रु. प्रती क्विंटल दराने अनुदान देण्यात शासन निर्णय घेवुन जवळपास १० महिन्याचा कालावधी उलटुनही प्रत्यक्षात शेतकºयांच्या ही रक्कम पदरात पडलीच नाही. 

ठळक मुद्देदहा महिन्यापासून प्रतिक्षा २४ हजार शेतकºयांचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: आॅक्टोंबर, डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  सोसावे लागल्याने अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रु. प्रती क्विंटल दराने अनुदान देण्यात शासन निर्णय घेवुन जवळपास १० महिन्याचा कालावधी उलटुनही प्रत्यक्षात शेतकºयांच्या ही रक्कम पदरात पडलीच नाही. यावर्षी वाशिम जिल्ह्यात सर्वत्र सदोष दुष्काळदृष्य  परिस्थिती असुन आता शेतकरी वर्गाजवळ कवडीही नाही. अशा अंधकारमय परिस्थितीत सोयाबीन सोंगणी व काढणीसाठी  कोणत्याच शेतकºयांकडे पैसा नाही तेव्हा सदरची दोनची रुपये प्रती क्विंटल ची अनुदान  रक्कम त्वरित त्यांना देणे आवश्यक असताना याकडे संबधितांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.  मागील वर्षी सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याने अपेक्षीत बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकºयाची निराशा झाली होती. ही नाराजी दुर करुन आर्थिक आधार देण्याचे संकल्प राज्याच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने १० जानेवारी २०१७ रोजी शासन निर्णय पारित करुन माहे आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत सोयाबीन विक्री केलल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात  आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा शेतकºयांना २०० रुपये प्रती क्विंटल दराने अनुदान देण्याच्या ठरविले. जिल्ह्यातील २३ हजार ९६१ शेतकºयांनी सदर अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेत. प्रस्तावानुसार २३ कोटी ८३ लाख एवढा अनुदान असुन १० महिन्याचा कालावधी उलटुनही सदर अनुदान लालफितशाहीच्या कारभारात अडकुन पडले असुन आता यावर्षी वाशिम  जिल्हयात पावसाने दांडी मारल्याने सर्वदुर दुष्काळग्रस्त  परिस्थती आहे. तेव्हा सोयाबीन काढणी व सोंगणी करण्याला पैसाच नाही आधीच कर्जमाफीचा गजर दाखवुन शेतकºयांच्या  जखमेवर मिठ चोळण्याचे प्रकार थांबवुन तात्काळ अनुदान देणे आवश्यक आहे.