शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे - जितेंद्र आव्हाड

By admin | Updated: March 31, 2017 20:13 IST

कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

मंगरुळपीर येथे संघर्ष यात्रामंगरुळपीर : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे अनिवार्य असून वाढलेली महागाई व मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला झालेली मारहाण ही लज्जास्पद बाब आहे. कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.मंगरुळपीर येथील अकोला चौकात ३१ मार्च रोजी संघर्ष यात्रा आली असता आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार नितेश राणे, आ. नवाब मलीक, आ. यशोमती ठाकुर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मेघा वाघमारे, प्रतिभा महल्ले, चंदुभाऊ परळीकर, अशोक परळीकर, मिलींद पाकधने, जावेद सौदागर, उबेद मिर्झा, भाई देवराव फु के, अनंता काळे, आनंद राऊत, उमेश गावंडे, राजेंद्र पाटील, राजेंद्र मिसाळ, पुंडलीकराव ठाकरे, घनश्याम पवार, श्रीहरी इंगोले यासह राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी , हजारो शेतकरी उपस्थित होते.