शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे - जितेंद्र आव्हाड

By admin | Updated: March 31, 2017 20:13 IST

कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

मंगरुळपीर येथे संघर्ष यात्रामंगरुळपीर : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे अनिवार्य असून वाढलेली महागाई व मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला झालेली मारहाण ही लज्जास्पद बाब आहे. कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.मंगरुळपीर येथील अकोला चौकात ३१ मार्च रोजी संघर्ष यात्रा आली असता आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार नितेश राणे, आ. नवाब मलीक, आ. यशोमती ठाकुर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मेघा वाघमारे, प्रतिभा महल्ले, चंदुभाऊ परळीकर, अशोक परळीकर, मिलींद पाकधने, जावेद सौदागर, उबेद मिर्झा, भाई देवराव फु के, अनंता काळे, आनंद राऊत, उमेश गावंडे, राजेंद्र पाटील, राजेंद्र मिसाळ, पुंडलीकराव ठाकरे, घनश्याम पवार, श्रीहरी इंगोले यासह राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी , हजारो शेतकरी उपस्थित होते.