शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे - जितेंद्र आव्हाड

By admin | Updated: March 31, 2017 20:13 IST

कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

मंगरुळपीर येथे संघर्ष यात्रामंगरुळपीर : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे अनिवार्य असून वाढलेली महागाई व मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला झालेली मारहाण ही लज्जास्पद बाब आहे. कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.मंगरुळपीर येथील अकोला चौकात ३१ मार्च रोजी संघर्ष यात्रा आली असता आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार नितेश राणे, आ. नवाब मलीक, आ. यशोमती ठाकुर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मेघा वाघमारे, प्रतिभा महल्ले, चंदुभाऊ परळीकर, अशोक परळीकर, मिलींद पाकधने, जावेद सौदागर, उबेद मिर्झा, भाई देवराव फु के, अनंता काळे, आनंद राऊत, उमेश गावंडे, राजेंद्र पाटील, राजेंद्र मिसाळ, पुंडलीकराव ठाकरे, घनश्याम पवार, श्रीहरी इंगोले यासह राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी , हजारो शेतकरी उपस्थित होते.