शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

हमीदराअभावी शेतकरी संतप्त

By admin | Updated: February 5, 2017 02:13 IST

कारंजातील स्थिती; सभापतीचा शेतमाल तारणाचा सल्ला.

कारंजा लाड, दि. ४- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी हमीभावाने होत नसल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यात संतापाची लाट उसळली आहे. याच कारणामुळे शेतकर्‍यांनी ४ फेब्रुवारी रोजी कृषी बाजारात काही काळ तुरीचा लिलाव बंद पाडला.शेतकर्‍यांचा शेतमाल बाजारात आला, की भाव पडणे काही नवीन नाही; परंतु त्यातही खरेदी करणारे व्यापारी त्याचा फायदा घेऊन शेतमाल भाव पाडून खरेदी करतात. संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या दालनात धाव घेतली. यावेळी सभापती प्रकाश डहाके यांनी संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शासनाने बाजार समितीला तूर हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येऊ नये, असे पत्र दिले; परंतु त्या पत्रात हमीभाव ४६00 की ५0५0 याबद्दल स्पष्ट उल्लेख नाही. दरम्यान, तुरीचे भाव कमी आहेत हे सभापतींनी मान्य केले; परंतु व्यापार्‍यांना जास्त भावाने खरेदी करण्यास आपण सांगू शकत नाही. शेतकर्‍यांनी आपला माल बाजार समितीकडे तारण ठेवून त्यावर ७५ टक्के रकमेची उचल करून आपला व्यवहार करावा व भविष्यात भाव वाढल्यानंतर तूर विकावी, असा सल्ला सभापती प्रकाश डहाके यांनी यावेळी संतप्त शेतकर्‍यांना दिला.