शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

हमीदराअभावी शेतकरी संतप्त

By admin | Updated: February 5, 2017 02:13 IST

कारंजातील स्थिती; सभापतीचा शेतमाल तारणाचा सल्ला.

कारंजा लाड, दि. ४- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी हमीभावाने होत नसल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यात संतापाची लाट उसळली आहे. याच कारणामुळे शेतकर्‍यांनी ४ फेब्रुवारी रोजी कृषी बाजारात काही काळ तुरीचा लिलाव बंद पाडला.शेतकर्‍यांचा शेतमाल बाजारात आला, की भाव पडणे काही नवीन नाही; परंतु त्यातही खरेदी करणारे व्यापारी त्याचा फायदा घेऊन शेतमाल भाव पाडून खरेदी करतात. संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या दालनात धाव घेतली. यावेळी सभापती प्रकाश डहाके यांनी संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शासनाने बाजार समितीला तूर हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येऊ नये, असे पत्र दिले; परंतु त्या पत्रात हमीभाव ४६00 की ५0५0 याबद्दल स्पष्ट उल्लेख नाही. दरम्यान, तुरीचे भाव कमी आहेत हे सभापतींनी मान्य केले; परंतु व्यापार्‍यांना जास्त भावाने खरेदी करण्यास आपण सांगू शकत नाही. शेतकर्‍यांनी आपला माल बाजार समितीकडे तारण ठेवून त्यावर ७५ टक्के रकमेची उचल करून आपला व्यवहार करावा व भविष्यात भाव वाढल्यानंतर तूर विकावी, असा सल्ला सभापती प्रकाश डहाके यांनी यावेळी संतप्त शेतकर्‍यांना दिला.