शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 24, 2016 17:11 IST

जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले;परंतु आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत / दादाराव गायकवाड
वाशिम, दि. 24 - जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटल्याचे शासकीय आकडेवारीतून दिसते; परंतु विविध संकटांना कंटाळून आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे. 
 
शेतकरी आत्महत्या हा विषय नव्हे, तर ही एक अतिशय भीषण अशी समस्या असून, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. के वळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात ही समस्या उग्र झाली आहे. मागील १६ वर्षांच्या काळात आजवर एकट्या वाशिम जिल्ह्यात १ हजार ३१२ शेतक-यांनी विविध संकटांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ५०७ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्यात, तर तब्बल ७९४ शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र ठरल्या असून, सप्टेंबर २०१६ ते आजवरच्या ११ शेतकरी आत्महत्या चौकशीत आहेत. त्यावरून आत्महत्यांच्या अपात्रेचे प्रमाण हे ३८.६४ टक्के असल्याचे स्पष्ट होते. मागील दोन वर्षांचा विचार केला, तर गतवर्षी जिल्ह्यात १०८ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले, तर यंदा आजवर ६४ शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. मागील वर्षात आॅक्टोबर महिन्यापर्यत ८५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत यंदा हे प्रमाण घटल्याचे म्हणता येत असले तरी, त्यामुळे ही समस्या क मी झाली, असे मुळीच म्हणता येणार नाही. गतवर्षी एकूण १०८ शेतकरी आत्महत्यांपैकी एकूण ६० आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, यंदा मात्र चालू महिन्यापर्यंतच्या ६४ आत्महत्यांपैकी केवळ ३४ पात्र ठरल्यात, तर १९ अपात्र ठरल्या असून, ११ चौकशीत आहेत. गतवर्षीच्या पात्रतेचे प्रमाण जवळपास ५६ टक्के, तर यावर्षीच्या पात्रतेचे प्रमाण के वळ ५३ टक्के आहे.