शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या अपात्रतेचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 24, 2016 17:11 IST

जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले;परंतु आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत / दादाराव गायकवाड
वाशिम, दि. 24 - जिल्ह्यात २०१५च्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटल्याचे शासकीय आकडेवारीतून दिसते; परंतु विविध संकटांना कंटाळून आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र होण्याचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचेही दिसत आहे. 
 
शेतकरी आत्महत्या हा विषय नव्हे, तर ही एक अतिशय भीषण अशी समस्या असून, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. के वळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात ही समस्या उग्र झाली आहे. मागील १६ वर्षांच्या काळात आजवर एकट्या वाशिम जिल्ह्यात १ हजार ३१२ शेतक-यांनी विविध संकटांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी केवळ ५०७ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्यात, तर तब्बल ७९४ शेतक-यांच्या आत्महत्या अपात्र ठरल्या असून, सप्टेंबर २०१६ ते आजवरच्या ११ शेतकरी आत्महत्या चौकशीत आहेत. त्यावरून आत्महत्यांच्या अपात्रेचे प्रमाण हे ३८.६४ टक्के असल्याचे स्पष्ट होते. मागील दोन वर्षांचा विचार केला, तर गतवर्षी जिल्ह्यात १०८ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले, तर यंदा आजवर ६४ शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. मागील वर्षात आॅक्टोबर महिन्यापर्यत ८५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत यंदा हे प्रमाण घटल्याचे म्हणता येत असले तरी, त्यामुळे ही समस्या क मी झाली, असे मुळीच म्हणता येणार नाही. गतवर्षी एकूण १०८ शेतकरी आत्महत्यांपैकी एकूण ६० आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, यंदा मात्र चालू महिन्यापर्यंतच्या ६४ आत्महत्यांपैकी केवळ ३४ पात्र ठरल्यात, तर १९ अपात्र ठरल्या असून, ११ चौकशीत आहेत. गतवर्षीच्या पात्रतेचे प्रमाण जवळपास ५६ टक्के, तर यावर्षीच्या पात्रतेचे प्रमाण के वळ ५३ टक्के आहे.