शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास

By admin | Updated: May 22, 2014 23:34 IST

ग्रामीण भागात राजरोसपणे अवैध वृक्षतोड केली जाते. परंतु याकडे महसूल विभाग तथा वनविभागाचे दुर्लक्ष

कारंजालाड : तालुक्याच्या ग्रामीण भागात राजरोसपणे अवैध वृक्षतोड केली जाते. परंतु याकडे महसूल विभाग तथा वनविभागाचे दुर्लक्ष होत असून, वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. याशिवाय वृक्षतोडीमुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. तसेच ह्यइको व्हिलेजह्ण या संकल्पनेला सुरुंग लागला आहे. एकीकडे शासन पर्यावरण पूरक ग्राम समृद्धी योजनेंतर्गत ह्यइको व्हीलेजह्णसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. त्या अंतर्गत गावोगावी वृक्ष लागवड करून वृक्ष जगविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देत आहे. पण, दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अगोदर असलेली वनसंपत्ती धोक्यात आली आहे. परिसरात काही असामाजिक वृत्तीचे नागरिक तात्परुत्या फायद्यासाठी वृक्षतोड करीत आहेत. वृक्षतोडण्यासाठी महसूल विभागाची कुठलीही रितसर परवानगी घेतली जात नाही. सरळ-सरळ नियमबाह्यपणे वृक्षावर कुर्‍हाड चालवून तोडले जात आहे. तसेच जुने आणि मोठ-मोठे वृक्ष सुद्धा तोडले जात आहेत. मात्र, याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. परिणामी, परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्षाची संख्या कमी झाली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे जतन होणे गरजेचे आहे. पण, क्षणिक फायद्यासाठी काही जण वृक्ष तोडत आहेत.