शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

राजस्थान महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST

दक्षिण बिहार केंद्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. सुमित कुमार पाठक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी कोरोना काळात नागरिकांच्या ...

दक्षिण बिहार केंद्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. सुमित कुमार पाठक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी कोरोना काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य यावर सखोल विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. एम. संचेती हाेते. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार भगत यांनी केले. तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक पुरुषोत्तम वानखडे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. डॉ. हेमंत कुमार वंजारी यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. शैलेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज कुमार मोरे, डॉ. एस. ए. पवार, प्रा. दिनेश इंगळे यांनी सहकार्य केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. मस्के यांचे सहकार्य मिळाले.