शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

वाढलेल्या सिंचन क्षमतेचा पुरेपूर वापर व्हावा

By admin | Updated: March 18, 2015 01:56 IST

‘आत्मा’नियामक मंडळ बैठकीत वाशिम जिल्हाधिका-यांनी दिल्या सूचना.

वाशिम : नरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे पाच हजार नवीन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिंचन क्षमतेत वाढ झाली असून, त्याचा पुरेपूर वापर होण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभाग व आत्माने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक विजय चवाळे, प्रकल्प उपसंचालक ए. जी. वाघमारे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूयर्वंशी, विभागीय कृषी अधिकारी इंगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुलकर्णी म्हणाले की, जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्न वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी मित्न व संबंधित अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांना पेरणीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे; तसेच आगामी खरीप हंगामात सोयाबीन पिकाला पर्याय देण्यासाठी ज्वारीची जास्तीत जास्त पेरणी करण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिल्या. यावेळी जिल्हय़ाचा यथार्थ कृषी विस्तार आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्या त आली. हा आराखडा तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कार्यपद्धतीची माहिती आ त्माचे प्रकल्प संचालक चवाळे यांनी उपस्थितांना दिली. कृषी विस्तार आराखडा बनविला जात असताना जास्तीत जास्त बिनचूक माहितीची नोंद घेण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केली.