शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काेराेना संसर्ग पाहता नगरपरिषदेतर्फे उपाययाेजनांवर भर -  दीपक माेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:14 IST

Lokmat Interview नगरपरिषदेतर्फे नववनविन उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

वाशिम : शहरात वाढती काेराेनाची संख्या पाहता नगरपरिषदेतर्फे नववनविन उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी दीपक माेरे यांची घेतलेली मुलाखत.

काेराेना संसर्ग राेखण्यासाठी काेणकाेणते उपक्रम राबविण्यात येत आहेत?- काेराेना संसर्ग पाहता नागरिकांना ध्वनीक्षेपकाव्दारे काेराेना नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन, शहराचे निर्जतुकीकरणावर भर, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, व्यापाऱ्यांची काेराेना चाचणीसह काेराेनासंसर्गासंदर्भातील उपाय याेजनांवर भर देण्यात येत आहे.

नगरपरिषदेतर्फे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करतांना अडचणी येतात का?- शहरवासियांचे आराेग्य अबाधित रहावे, याचकरिता नगरपरिषद पुढाकार घेऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्कचा वापर करा, गर्दी टाळा यासह आवाहन करीत आहेत. काही नागरिक याचे उल्लंघन करतांना दंड केला जात आहे. यावेळी काही नागरिक वाद घालत आहेत. पाेलिसांनी सहकार्य केल्यास प्रभावी माेहीम राबविण्यात येईल.

व्यापाऱ्यांची काेराेना चाचणीला कसा प्रतिसाद लाभला?- नगरपरिषदेतर्फे जे व्यापारी काेराेना चाचणी करुन घेणार नाहीत त्यांना प्रतिष्ठान उघडण्यास मनाई केल्याने व्यापाऱ्यांनी माेठया प्रमाणात चाचणी करुन घेतली. नगरपरिषदेतर्फे सुध्दा व्यापाऱ्यांची काेराेना चाचणीचे कॅम्प आयाेजित केले हाेते.

नागरिकांना काय आवाहन कराल?

 काेराेना संसर्ग पाहता नागरिकांनी आपली व आपल्या शहरवासियांच्या आराेग्याची काळजीबाबत खबरदारी घ्यावी. याकरिता काेराेना नियमांचे पालन आवश्यक आहे. ते नागरिकांनी करावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत