शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

शेतक-यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढा!

By admin | Updated: October 7, 2015 02:19 IST

प्रशासनाच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे किशोर तिवारी यांचे प्रतिपादन.

वाशिम : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍याने प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या जिजाऊ सभागृहात आयोजित अन्नदाता प्रबोधन संकल्पच्या सभेमध्ये तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, आरोग्य विभागाचे डॉ. अविनाश लव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, संदिपान सानप, तहसीलदार आशिष बिजवल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक शेलूकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जय शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक ए. जी. वाघमारे, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांच्यासह जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.