शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 15:39 IST

मागील कित्येक दिवसांपासून विजेच्या लंपडावाने कामरगाव वासी त्रस्त असून ग्रामस्थांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देमुख्यप्रवाह विजेच्या कडकडाने वारंवार रात्रअपरात्री खंडीत होत असून कामरगाव सह सर्वच खेडी अंधारात राहत आहे.वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने कामरगाववासी व  परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. 

कामरगाव : येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून याचा पुरवठा कारंजा वरून आहे तसेच हा मुख्यपुरवठा शहराच्या जंगलामधून असून भडशिवणी सबस्टेशनवरून कामरगाव केंद्राला करण्यात येते. पंरतु मागील कित्येक दिवसांपासून विजेच्या लंपडावाने कामरगाव वासी त्रस्त असून ग्रामस्थांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.या उपकेंद्राला कामरगाव जवळील सर्व खेडी जोडली आहे,  तसेच डोंगरगाव पासून तर पलाना  पर्यंत सर्वच खेडी जोडली आहेत. मुख्यप्रवाह विजेच्या कडकडाने वारंवार रात्रअपरात्री खंडीत होत असून कामरगाव सह सर्वच खेडी अंधारात राहत आहे . तसेच बिघाड झाल्यास कर्मचारी रात्री बिघाड काढण्यासाठी जात नाही त्यामुळे एकवेळ खंडीत झालेला विद्युत पुरवठा  केंव्हा परत सुरु होईल, याची शाश्वती नसून वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने कामरगाववासी व  परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. पर्यायी व्यवस्था करावी कारंजावरून होणारा विद्युत पुरवठा करणारे साहीत्य निकृष्ठ दर्जाचे आहे. विद्युत लाईन जंगलातून आली असून  वारंवार त्याचठिकाणी समस्या निर्माण होत असतांना पर्यायी व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.  पर्यायी व्यवस्था म्हणून दुसºया सब स्टेशनवरून कामरगाव येथे जोडणी करण्यात  यावी अशी मागणी कामरगाववासी करीत आहे. वृद्धांना व लहानमुलांना याचा जास्त त्रास होत असून  आहे. तरी यासर्व बाबीकडे लक्ष देवून कामरगावला पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी कामरगाव वासीयांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण