शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

 निधीत कपात! संघटना आक्रमक; जिल्हा कचेरीवर धडक, शासनाला निवेदन सादर

By संतोष वानखडे | Updated: April 5, 2023 18:20 IST

अर्थसंकल्पात मागासवर्गीयांच्या निधीत कपात केल्याने सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर केले. 

वाशिम : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मागासवर्गीयांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर केले.

निवेदनानुसार, अनु. जाती व नवबौद्ध वस्तीमधील विकास निधी १२०० कोटी रूपयांवरून ८४० कोटी रूपये, मागासवर्गीय उद्योजकांच्या प्रोत्साहन निधी १०० कोटी रूपये वरून १० कोटी रूपये, अनु. जाती विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निधी १५० कोटी रूपये वरून ५५ कोटी रूपये आणि इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधी २०० कोटी रूपये वरून १६० कोटी रूपये या पध्दतीने विद्यमान सरकारने विकास निधीमध्ये कपात केली आहे.

या कपातीमुळे मागासवर्गीयांच्या विकासाला खिळ तर बसणार आहे; याशिवाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणापासून वंचित राहावे लागण्याचा धोका वाढला आहे. तत्कालीन सरकारने ज्या मागासवर्गीयांच्या हीतासाठी निधीमध्ये तरतूद केली होती, त्या तरतूदी पूर्ववत ठेवून मागासवर्गीयांचे हित जोपासावे, अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी केली.

 

टॅग्स :washimवाशिम