शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

"शुभमंगल" होताच वरपित्याचा हृदयविकाराने मृत्यू!

By admin | Updated: May 15, 2017 19:32 IST

मानोरा (वाशिम) : मुलाच्या लग्नात अखेरचे मंगलाष्टक आटोपल्यानंतर "शुभमंगल सावधान"चा गजर सुरू असतानाच वरपित्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

ऑनलाइन लोकमतमानोरा (वाशिम) : मुलाच्या लग्नात अखेरचे मंगलाष्टक आटोपल्यानंतर "शुभमंगल सावधान"चा गजर सुरू असतानाच वरपित्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भुली (ता. मानोरा) येथे १४ मे रोजी घडलेल्या या घटनेने आनंदाच्या विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट कोसळले.याबाबत अधिक माहिती अशी, की भुली येथील प्रतिष्ठित शेतकरी शांताराम गणपतराव  चव्हाण यांचा मुलगा अशोक याचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील दहिसावळी येथील ुमुलीशी १४ मे रोजी थाटामाटात संपन्न झाला. रितीरिवाजानुसार मंगलाष्टके, धार्मिक विधी पार पडला. यादरम्यान वधुवरांच्या डोक्यावर अक्षता पडताच वरपिता शांताराम यांना अचानक घाम सुटला. यावेळी लग्नमंडपाच्या बाहेर येवून ते जमिनीवर कोसळले. कुटूंबियांनी लगेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही दु:खद वार्ता विवाहस्थळी पसरताच सर्वत्र शोककळा निर्माण झाली.