शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

४७ टक्के शेतक-यांना दुष्काळ मदत निधीचे वाटप

By admin | Updated: February 24, 2015 00:32 IST

बाधित शेतकरी २.४0 लाख; १.१३ लाख शेतक-यांच्या खात्यात ७९.१३ कोटीचा निधी जमा.

दादाराव गायकवाड/ वाशिम: २0 फेब्रुवारीपर्यंत दोन लाख ४0 हजार २१0 पैकी एक लाख १३ हजार ५२२ शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दुष्काळ मदत निधी जमा करण्यात आला आहे. २0१४ मधील कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना मदतीचा हात म्हणून शासनाने मदत जाहिर केलेली आहे. वाशिम जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ५७ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या मदत निधीचे वितरण २६ जानेवारीपूर्वी करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी दिल होते. मात्र, २६ फेब्रुवारीपर्यंतही दुष्काळ मदत निधीचे वितरण पूर्ण होणार नसल्याची परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी तातडीने शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांकांची माहिती जमा करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठय़ांना दिल्या आहेत. गावपातळीवर पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या याद्यादेखील लावण्यात आल्या. आताही शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक मिळविण्याचे काम तहसील कार्यालयांकडून सुरू आहे. २0 फेब्रुवारीपर्यंत दोन लाख ४0 हजार २१0 पैकी एक लाख १३ हजार ५२२ शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दुष्काळ मदत निधी जमा करण्यात आला आहे. दुसर्‍या टप्प्यातील मदत निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. २0 फेब्रुवारीपर्यंत १ लाख १३ हजार ५२२ शेतकर्‍यांना ७९ कोटी १३ लाख ९0 हजार १५ रुपये मदत निधी देण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे.