शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाण्याअभावी सुकलेल्या पिकाचे सर्वेक्षण करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:29 IST

मंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार तातडीची मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँंग्रेसच्यावतीने १६ आॅगस्ट रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना देण्यात आले. 

ठळक मुद्देरायुकाँचे तहसिलदारांना निवेदनखर्चापोटी एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी  

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार तातडीची मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँंग्रेसच्यावतीने १६ आॅगस्ट रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना देण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाचा आशय, असा की मंगरुळपीर तालुुक्यात पावसाने अद्यापही सरासरी गाठली नसून, पावसाअभावी कोळंबी, दाभा, लावणा, वरूड, कळंबा, धानोरा, सावरगांव, दस्तापूर, कासोळा, जांब, पारवासह तालुक्यातील सर्वच भागात सोयाबीन, तूर, मुग, ऊडिद आदि पिके सुकली आहे. या पिकांसाठी शेतकºयांनी डवरणी वखरणी, पेरणी ते फवारणीपर्यंत अंदाजे लाखाचे वर गुंतवणूक केली. शेतकºयांना नैसर्गिक संकटात मदतीचा हात देऊन शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी विद्यमान शासनाने तहसिलदारांना आदेशित करून तलाठी मंडळ अधीकारी व कृषी विभागाव्दारे सर्वेक्षण करावे आणि शेतसाठी आलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार रूपयांची तातडीची मदत द्यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधल्या जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या  निवेदनावर अनंता काळे, आनंद राऊत, अमिन चव्हाण, देवा चव्हाण, विशाल खांडेकर, अनिकेत चव्हाण, निलेश गावंडे, शाम अवताडे, विशाल धानोरकर, विश्वनाथ आटपडकर, प्रेमसिंग राठोड, अरुण चव्हाण, वृषभ चव्हान, सचिन राऊत, किशोर राऊत, संतोष खाडे, रोशन चव्हाण यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºयांच्या स्वाक्षºया आहेत.