शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पाण्याअभावी सुकलेल्या पिकाचे सर्वेक्षण करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:29 IST

मंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार तातडीची मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँंग्रेसच्यावतीने १६ आॅगस्ट रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना देण्यात आले. 

ठळक मुद्देरायुकाँचे तहसिलदारांना निवेदनखर्चापोटी एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी  

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार तातडीची मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँंग्रेसच्यावतीने १६ आॅगस्ट रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना देण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाचा आशय, असा की मंगरुळपीर तालुुक्यात पावसाने अद्यापही सरासरी गाठली नसून, पावसाअभावी कोळंबी, दाभा, लावणा, वरूड, कळंबा, धानोरा, सावरगांव, दस्तापूर, कासोळा, जांब, पारवासह तालुक्यातील सर्वच भागात सोयाबीन, तूर, मुग, ऊडिद आदि पिके सुकली आहे. या पिकांसाठी शेतकºयांनी डवरणी वखरणी, पेरणी ते फवारणीपर्यंत अंदाजे लाखाचे वर गुंतवणूक केली. शेतकºयांना नैसर्गिक संकटात मदतीचा हात देऊन शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी विद्यमान शासनाने तहसिलदारांना आदेशित करून तलाठी मंडळ अधीकारी व कृषी विभागाव्दारे सर्वेक्षण करावे आणि शेतसाठी आलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार रूपयांची तातडीची मदत द्यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधल्या जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या  निवेदनावर अनंता काळे, आनंद राऊत, अमिन चव्हाण, देवा चव्हाण, विशाल खांडेकर, अनिकेत चव्हाण, निलेश गावंडे, शाम अवताडे, विशाल धानोरकर, विश्वनाथ आटपडकर, प्रेमसिंग राठोड, अरुण चव्हाण, वृषभ चव्हान, सचिन राऊत, किशोर राऊत, संतोष खाडे, रोशन चव्हाण यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºयांच्या स्वाक्षºया आहेत.