शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित

By admin | Updated: October 15, 2014 00:54 IST

मनभा परिसरातील शेतकरी त्रस्त : दोन दिवसांत वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन

मनभा (वाशिम) : तालुक्यातील ग्राम मनभा व परिसरातील शेतातील कृषिपंपांचा विद्युत पुरवठा गेल्या १५ दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या सुलतानी संकटाने ते जेरीस आले आहेत. हे संकट सोडविण्याकरिता मनभावासीयांनी उंबर्डाबाजार येथील विद्युत उपकेंद्रावर धडक मोर्चासुद्धा नेला होता. यावर्षी शेतकर्‍यांवर एकामागोमाग संकटाची मालिकाच सुरू आहे. पावसाळा उशिरा सुरू झाला. पाऊस आल्यानंतर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या तोच त्याने दडी मारली. लाखो रू पयांचा खर्च वाया गेला. शेतकर्‍यांनी दुबार पेरण्या केल्यानंतर निसर्गाची थोडी-फार कृपा झाली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी आदी पिके जमली, पण पावसाने पुन्हा दडी मारली. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. ओलिताची सोय असलेले शेतकरी आपली विहीर, बोअरवरील कृषिपंप चालू करून कसेबसे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अनियमित विद्युत पुरवठय़ामुळे पिकांना पाणी देणेही अशक्य झाले आहे. या स्थितीमुळे शेतकरी पार त्रस्त झाले आहेत.