शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

मोहरी परिसरातील सोयाबीन पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: October 25, 2014 00:11 IST

मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी परिसरातील शेतक-यांची दिवाळी अंधारात.

मोहरी ( मंगरुळपीर, जि. वाशिम ) : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी परिसरात शेतकर्‍यांचे हमी असलेले सोयाबीन पीक निसर्गाचा लहरीपणा आणि भारनियमनामुळे उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिवाळी साजरी करणेच अशक्य झाले आहे. यंदा अपुर्‍या पावसामुळे खरिपांची बहुतांश पिके नष्ट झाली. त्यातच शेतातील विहिरीला पाणी असतानाही विजेअभावी पिकाला पाणी देणे शक्य झाले नाही. निसर्गाच्या अबकृपेसह वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांची जणू थट्टाच चालविली आहे. शेतात पेरलेले बियाणे, खताचा आणि पेरणीचा खर्चदेखील निघत नसून, शेतकर्‍यांना वर्षभराच गाडा चालवायचा तरी कसा, हा प्रश्नही त्यांना पडला आहे.वीज वितरण कंपनीने जर वीजपुरवठा बरोबर केला असता, तर या संकटामधून शेतकरी बाहेर आला असता; परंतु शेतकर्‍यांच्या समस्येकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांचे सर्व स्वप्न भंग झाले आहे. * कपाशीवरही लाल्याचे आक्रमण कपाशीच्या पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले असून, खरिपातील इतर पिकांप्रमाणेच हे पिकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. कृषी विभागाने याबाबत त्वरित मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.