शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

खैरखेडा येथील पाणीटंचाईची उपअभियंत्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST

गेल्या दोन महिन्यापासून खैरखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हात रोजगार बुडवून आबालवृद्धांना पाण्यासाठी दोन किमी अंतरावर भटकंती ...

गेल्या दोन महिन्यापासून खैरखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हात रोजगार बुडवून आबालवृद्धांना पाण्यासाठी दोन किमी अंतरावर भटकंती करावी लागत आहे. डोईवर पाण्याचे हंडे घेऊन घाटरस्ता चढताना वयोवृद्ध व महिला वर्गाला अत्यंत त्रास सहन करावा लागतो. जलस्वराज्यची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा रानोमाळ भटकंती करूनही शुद्ध पाणी मिळत नसल्याने दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. प्रशासनाने डव्हा गावानजीकच्या चाकातीर्थ संग्राहक तलावातून अथवा सुदी गावाजवळील संग्राहक तलावातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केल्यास निश्चितच येथील जनतेची कायमस्वरूपी पाणी समस्या निकाली निघू शकते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, उपअभियंता मुकुंदराज आंधळे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सद्यस्थितीत टॅंकरद्वारा तात्काळ पाणीपुरवठा करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.

..

कोट

खैरखेडा येथील पाणी समस्येची पाहणी केली आहे. कायमस्वरूपी समस्या निकाली काढण्यासाठीच्या उपाययोजनेबाबत ग्रामस्थांशी चर्चा सुद्धा केली आहे. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.

- मुकुंदराज आंधळे,

उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग