शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

पिक कर्जासाठी शिवसेनेचे स्टेट बँकेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:57 IST

शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे.वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवुनही जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती. निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ४ मे रोजी येथील स्टेट बँकेसमोर भव्य निदर्शने देवुनही अट शिथील करण्याची मागणी केली.

मानोरा  :  गेल्या पाच वर्षापासुन शेतकरी नापीकीच्या चक्रव्युहात अडकलेला असुन कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असा नानाविध  संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गतर साथ देत नाहीच तर शासनाच्या प्रशासकीय धोरणही शेतकऱ्यांच्या  जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार चालुु केला आहे. याचे ज्वलंत उदाहरण मानोरा येथील स्थानिक भारतीय स्टेट बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना  नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज  देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली.

यासंदर्भात यापूर्वी उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर  प्रमुख मनोहर राठोड, तालुका सचिव  प्रा.ओम बलोदे,  यांच्या नेतृत्वात वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवुनही जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती, परंतु निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ४ मे रोजी येथील स्टेट बँकेसमोर भव्य निदर्शने देवुनही अट शिथील करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलक उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर प्रमुख मनोहर राठोड,  तालुका सचिव प्रा.ओम बलोदे, डॉ.दिपक पाटील, करसडे, सुनिल जाधव, उपतालुका प्रमुख सर्कल प्रमुख नंदु पाटील चौधरी, वसंता राठोड, उपसर्कल प्रमुख  राठोड, रोहीदास चव्हाण, ब्रम्हा जाधव, रमेश भोयर, गोपाल भोयर, विष्णु चव्हाण, माऊली राठोड, प्रविण चव्हाण, रमेश राठोड,संदीप चव्हाण, आदिंसह शेकडो शेतकऱ्यांनी या निदर्शनाचे वेळी उपस्थिती होती.आंदोलनात स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार व  शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देवुन या संवेदनशिल प्रश्नावर त्वरित दखल घेवुन मानोरा तालुक्यातील शेतकºयांना विनाअट विनाविलंब पिककर्जाचे वाटप करुन श्ेतकऱ्यांना बि बियाण्यांच्या खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा पिक कर्जाच्या माध्यमाने देवुन मदत  करावी, स्टेट बँकेने नवीन धोरण  आखत हजारो पिक कर्जमाफ झालेल्या श्ेतकऱ्यांना ४८०० रुपये भरावे लागत आहे तसेच  खंडाळा, भुली व सोयजना येथील शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ होवुनही आता नवीन कर्ज देण्यास   मानोरा स्टेट बँक  टाळाटाळ करीत नाकारत  आहे. एक प्रकारे हा त्यांच्यावर अन्याय असुन असे एक ना अनेक अफलातुन प्रकार मानोरा प्रकार अवलंबीत असुन या संपूर्ण बाबींचा तातडीने दखल घेवुन शेतकºयाना न्याय न दिल्यास शिवसेनेच्यावतीने यानंतरही उग्र स्वरुपाचे  तीव्र आंदोलन छेडण्यात येतील असल्याचे सुध्दा निवेदनात नमुद केले आहे.

टॅग्स :washimवाशिमSBIएसबीआयShiv Senaशिवसेना