शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:38 IST

मानोरा तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात समितीचे अध्यक्ष देवराव राठोड यांनी म्हटले की, मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी यांना कर्जमाफी मिळाली ...

मानोरा तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात समितीचे अध्यक्ष देवराव राठोड यांनी म्हटले की, मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी यांना कर्जमाफी मिळाली नाही, प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा,

जिल्ह्यात बाजार समितीमध्ये कुठेच धान्य अडत घेतल्या जात नाही, मात्र मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत घेतल्या जाते, ती बंद केली पाहिजे, ज्यांनी आपले कर्ज भरले अशा शेतकरी यांचे सातबारा उतारावरील बोजा कमी करावा, अशी मागणी मानोरा कारंजा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. आदी मागण्यांची २० मार्चपूर्वी पूर्तता करावी, अन्यथा समितिमार्फत २१ मार्चपासून उपोषण केल्या जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष देवराव राठोड (नाईक), कार्यकारी अध्यक्ष गजानन राठोड यांनी निवेदनात दिला आहे.