शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘ताे’ निर्णय रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

याबाबत तहसीलदार यांचे मार्फत राज्यपालांना रिपाईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी स्वत : ला पुरोगामी म्हणत असुन ...

याबाबत तहसीलदार यांचे मार्फत राज्यपालांना रिपाईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी स्वत : ला पुरोगामी म्हणत असुन ती सातत्याने दलित बहुजनांवर अन्याय करित आहे. भारतीय संविधान कलम १६ ( ४ ) अन्वये २००४ साली सेवा जेष्ठत्वाच्या निर्णयानुसार मागासवर्गीय समाजाला ३३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मागासवर्गीय समाजाच्या आरक्षित जागांना कोणत्याही प्रकारे धक्का न लावता उर्वरित पदे ही खल्या प्रवर्गातुन भरण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता . त्या प्रमाणे राज्य सरकारने देखिल २० एप्रिल २०२१ रोजी मागासवर्गीयांसाठी पदोत्रतीची ३३ पदे राखीव ठेवुन अन्य पदे ही सेवाजेष्ठतेनुसार भरण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ७ मे २०२१ रोजी राज्य सरकारने पुर्वीचा ३३ टक्के पदोन्नती आरक्षणाचा निर्णय बदलुन मागासवर्गीयांना अधिकारी असलेले पदोन्नतीचे आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गातुन मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे . त्यामुळे लाखो मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पदापासुन वंचित रहावे लागणार आहे.त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाईचे तालूका अध्यक्ष तुकाराम खडसे, अरुण मनवर, देवानंद वंजारे, अरुण राऊत, देवानंद खाडे, नारायण पडघाण, सुधाकर अर्जुने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.