शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

खताच्या दरातील फरकाची रक्कम परत मिळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:39 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटासोबतच नैसर्गिक संकटात ...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटासोबतच नैसर्गिक संकटात सापडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री केली. अनेकांकडील सोयाबीन संपल्यानंतर, त्याचे दर ७ हजार रुपये प्रतिक्विंटल झाले. राज्य सरकारने पीक आणेवारी कमी प्रमाणात जाहीर करून पीक कर्ज, वीजबिलाबाबत दिलासा दिला. मात्र, तोही निष्फळ ठरला. मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरपाईपासून अद्याप वंचित आहेत. अशात रासायनिक खताचे दर दुप्पटीने वाढविण्यात आले. सरकारने ७०० रुपये अनुदान देऊन दिलासा दिला.

असे असले, तरी त्यापूर्वीच मानोरा तालुक्यातील ७६५ व कारंजा तालुक्यातील १,००० शेतकऱ्यांनी अधिक दराने रासायनिक खताची उचल करून व्यापाऱ्यांना पैसेही अदा केले आहेत. अशा शेतकऱ्यांना तत्काळ फरकाची रक्कम परत करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष देवराव राठोड यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास कृषी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.