शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनीक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:44 IST

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश ...

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश व राज्य पातळीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने पीकविलेल्या शेतातील भाज्या, फळे, फुले यासह इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाची नुकसान भरपाइ ही शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या प्रमाणात पुरेशी नव्हती. त्यातच यावर्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खतांच्या कंपन्यांनी रासायनिक खतामध्ये जवळपास ६० टक्यापर्यंत दरवाढ केलेली आहे.परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे. विविध प्रकारच्या आर्थीक संकटांना शेतकरी तोंड देत असतांना काही दिवसावर येवून ठेपलेल्या पावसाळयाच्या तोंडाशी रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. या वाढीमुळे देशातील शेतकरी शेतीचे नियोजन करीत असतांना प्रचंड प्रमाणात आर्थीक संकटात सापडेला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थीक अडचणींचा विचार करून केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रासायनिक खत कंपन्यांनी वाढविलेले दर कमी करावे अशी मागणी खासदर भावना गवळी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांना केली आहे.