शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रासायनीक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:44 IST

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश ...

खासदार गवळी यांनी सदर पत्रात नमूद केले की, मागील एक ते सव्वा वर्षापासून कोविड-१९ या कोरोना संकटामुळे देश व राज्य पातळीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने पीकविलेल्या शेतातील भाज्या, फळे, फुले यासह इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाची नुकसान भरपाइ ही शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या प्रमाणात पुरेशी नव्हती. त्यातच यावर्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खतांच्या कंपन्यांनी रासायनिक खतामध्ये जवळपास ६० टक्यापर्यंत दरवाढ केलेली आहे.परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे. विविध प्रकारच्या आर्थीक संकटांना शेतकरी तोंड देत असतांना काही दिवसावर येवून ठेपलेल्या पावसाळयाच्या तोंडाशी रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. या वाढीमुळे देशातील शेतकरी शेतीचे नियोजन करीत असतांना प्रचंड प्रमाणात आर्थीक संकटात सापडेला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थीक अडचणींचा विचार करून केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रासायनिक खत कंपन्यांनी वाढविलेले दर कमी करावे अशी मागणी खासदर भावना गवळी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांना केली आहे.