शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

सोयाबीनचा सरसकट पीक विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:46 IST

दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन काढणी सुरूवात होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात ...

दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन काढणी सुरूवात होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसानाची माहिती काही तासात पीक विमा कंपनीला कळविणे बंधनकारक असते. परंतु पीक विमा कंपनीच्या ज्या संपर्क क्रमांकावर शेतकऱ्याला संपर्क करायचा तो भ्रमणध्वनी लागत नाही. फोन लावत असताना प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तासनतास फोन करून सुद्धा फोन लागत नाहीत. त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस येऊन त्रस्त झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा पीक विमा कंपनीसमोर सादर करून सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी मोहजा इंगोले ग्रामपंचायतचे सरपंच घनशाम मापारी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

210921\screenshot_2021-09-21-17-35-17-64.png

सरपंच घनशाम मापारी