शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

सरसकट पीक विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन काढणी सुरूवात होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात ...

दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन काढणी सुरूवात होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसानाची माहिती काही तासात पीक विमा कंपनीला कळविणे बंधनकारक असते. परंतु पीक विमा कंपनीच्या ज्या संपर्क क्रमांकावर शेतकऱ्याला संपर्क करायचा तो भ्रमणध्वनी लागत नाही. फोन लावत असताना प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तासनतास फोन करून सुद्धा फोन लागत नाहीत. त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस येऊन त्रस्त झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा पीक विमा कंपनीसमोर सादर करून सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी मोहजा इंगोले ग्रामपंचायतचे सरपंच घनशाम मापारी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

210921\2926screenshot_2021-09-21-17-35-17-64.png

सरपंच घनशाम मापारी