शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट पीक विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन काढणी सुरूवात होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात ...

दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन काढणी सुरूवात होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसानाची माहिती काही तासात पीक विमा कंपनीला कळविणे बंधनकारक असते. परंतु पीक विमा कंपनीच्या ज्या संपर्क क्रमांकावर शेतकऱ्याला संपर्क करायचा तो भ्रमणध्वनी लागत नाही. फोन लावत असताना प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तासनतास फोन करून सुद्धा फोन लागत नाहीत. त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस येऊन त्रस्त झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा पीक विमा कंपनीसमोर सादर करून सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी मोहजा इंगोले ग्रामपंचायतचे सरपंच घनशाम मापारी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

210921\2926screenshot_2021-09-21-17-35-17-64.png

सरपंच घनशाम मापारी