शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST

कोरोना काळात शेतकरी खूपच हतबल झालेला आहे; मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणखीनच अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या ...

कोरोना काळात शेतकरी खूपच हतबल झालेला आहे; मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणखीनच अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानाची भरपाई करून द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याविषयी तहसीलदार शेलार यांना २३ जूनला निवेदन देण्यात आले आहे.

२०२१ च्या शेतकऱ्याच्या खरीप पिकाबाबत शासनाने जे चुकीचे धोरण अवलंबले आहे, त्यात प्रत्येक शेतकरी हा बी-बियाणांपासून वंचित आहे. ऐन पेरणीवेळी बी-बियाणांचा कृषी विभागाकडे असलेला तुटवड्यामुळे पेरणी लांबली. कसेबसे शेतकऱ्यांनी बी-बियाणे जमवून पेरणी केली; पण त्यातही निकृष्ट दर्जाचे बी मिळाले. त्यामुळे बहुतांश भाग हा दुबार पेरणीच्या संकटात आला. लोकांच्या जमीन पडीक पडून हातचे पैसे शेतकऱ्यांनी गमावल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कर्जबाजारी झाला. तरी शासनाने शेतकऱ्याला झालेली आर्थिक नुकसानभरपाई करून द्यावी व शासनाने घोषित केल्याप्रमाणे बांधावर खत व बियाणे देण्याची घोषणा केली होती; पण बांधावरच नाही तर हे खत बियाणे दुकानातही उपलब्ध झाले नाही. झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर रिसोड तालुका अध्यक्ष सय्यद अकील सय्यद हुसेन, रवींद्र मोरे-पाटील, अनिल गरकळ, किरण ताई गिऱ्हे, गिरधर शेजुळ, प्रदीप खंडारे, रंगनाथ धांडे, अर्जुन डोंगरदिवे, विजय शिरसाट, केशव सभादिंडे, विश्वनाथ पारडे, गोपाल खडसे, आदी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.