शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST

कोरोना काळात शेतकरी खूपच हतबल झालेला आहे; मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणखीनच अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या ...

कोरोना काळात शेतकरी खूपच हतबल झालेला आहे; मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणखीनच अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानाची भरपाई करून द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याविषयी तहसीलदार शेलार यांना २३ जूनला निवेदन देण्यात आले आहे.

२०२१ च्या शेतकऱ्याच्या खरीप पिकाबाबत शासनाने जे चुकीचे धोरण अवलंबले आहे, त्यात प्रत्येक शेतकरी हा बी-बियाणांपासून वंचित आहे. ऐन पेरणीवेळी बी-बियाणांचा कृषी विभागाकडे असलेला तुटवड्यामुळे पेरणी लांबली. कसेबसे शेतकऱ्यांनी बी-बियाणे जमवून पेरणी केली; पण त्यातही निकृष्ट दर्जाचे बी मिळाले. त्यामुळे बहुतांश भाग हा दुबार पेरणीच्या संकटात आला. लोकांच्या जमीन पडीक पडून हातचे पैसे शेतकऱ्यांनी गमावल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कर्जबाजारी झाला. तरी शासनाने शेतकऱ्याला झालेली आर्थिक नुकसानभरपाई करून द्यावी व शासनाने घोषित केल्याप्रमाणे बांधावर खत व बियाणे देण्याची घोषणा केली होती; पण बांधावरच नाही तर हे खत बियाणे दुकानातही उपलब्ध झाले नाही. झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर रिसोड तालुका अध्यक्ष सय्यद अकील सय्यद हुसेन, रवींद्र मोरे-पाटील, अनिल गरकळ, किरण ताई गिऱ्हे, गिरधर शेजुळ, प्रदीप खंडारे, रंगनाथ धांडे, अर्जुन डोंगरदिवे, विजय शिरसाट, केशव सभादिंडे, विश्वनाथ पारडे, गोपाल खडसे, आदी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.