शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर

By संतोष वानखडे | Updated: October 9, 2022 17:33 IST

वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.

वाशिम - नाशिक शहरातील मिरची हॉटेल चौकात चिंतामणी ट्रॅव्हल्स-आयशर ट्रकच्या भीषण अपघातात रविवारी (दि.९) वाशिम जिल्ह्यातील आणखी तीन मृतकांची ओळख पटली. जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.

शनिवारी तरोडी (ता. मालेगाव) येथील उद्धव पंढरी भिलंग आणि मानोरा तालुक्यातील वसंतनगर पोहरादेवी येथील रहिवासी लक्झरी वाहनाचा चालक ब्रह्मा सोमाजी मनवर या दोन मृतकांची ओळख पटली होती. रविवारी वैभव वामन भिलंग (रा. तरोडी, ता.मालेगाव), साहिल जितेंद्र चंद्रशेखर (रा. सावळी, ता. मालेगाव), अशोक सोपान बनसोड (रा. बेलखेडा, ता. रिसोड) या तीन मृतकांची ओळख पटली. या दुर्घटनेमुळे जनमन हळहळले असून, शोकाकुल वातावरणात रविवारी मृतकांवर अंतिम संस्कार करण्यात आले. 

वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई वडील, तीन बहिणी आहेत. तिन्ही बहिणींचे लग्न झाले आहे. वैभव हा अविवाहित होता. मोलमजूरी करून वृद्ध आई-वडीलांचा उदरनिर्वाह तो करीत होता. 

टॅग्स :washimवाशिम