शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर

By संतोष वानखडे | Updated: October 9, 2022 17:33 IST

वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.

वाशिम - नाशिक शहरातील मिरची हॉटेल चौकात चिंतामणी ट्रॅव्हल्स-आयशर ट्रकच्या भीषण अपघातात रविवारी (दि.९) वाशिम जिल्ह्यातील आणखी तीन मृतकांची ओळख पटली. जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.

शनिवारी तरोडी (ता. मालेगाव) येथील उद्धव पंढरी भिलंग आणि मानोरा तालुक्यातील वसंतनगर पोहरादेवी येथील रहिवासी लक्झरी वाहनाचा चालक ब्रह्मा सोमाजी मनवर या दोन मृतकांची ओळख पटली होती. रविवारी वैभव वामन भिलंग (रा. तरोडी, ता.मालेगाव), साहिल जितेंद्र चंद्रशेखर (रा. सावळी, ता. मालेगाव), अशोक सोपान बनसोड (रा. बेलखेडा, ता. रिसोड) या तीन मृतकांची ओळख पटली. या दुर्घटनेमुळे जनमन हळहळले असून, शोकाकुल वातावरणात रविवारी मृतकांवर अंतिम संस्कार करण्यात आले. 

वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई वडील, तीन बहिणी आहेत. तिन्ही बहिणींचे लग्न झाले आहे. वैभव हा अविवाहित होता. मोलमजूरी करून वृद्ध आई-वडीलांचा उदरनिर्वाह तो करीत होता. 

टॅग्स :washimवाशिम