शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

नुकसानग्रस्त शेतकरी तहसीलवर धडकले

By admin | Updated: May 28, 2014 23:37 IST

संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी धडक तहसिल कार्यालय गाठून तहसिलदारांना निवेदन दिले आहे.

मालेगाव : तालुक्यात २0१३ मध्ये ऑगस्ट महिन्यात अतवृष्टी झाली होती. त्यात शेतकर्‍यांना शासनातर्फे मदत जाहीर करुनही अद्यापही अनेक शेतकर्‍यांना ती रक्कम मिळाली नसल्याने व आता शेतकर्‍यांच्या पेरणीची वेळ आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी धडक तहसिल कार्यालय गाठून तहसिलदारांना निवेदन दिले आहे. माजी पंचायत समिती सदस्य गोपाल पाटील राउत यांच्या नेतृत्वात २७ मे रोजी शेकडो शेतकरी तहसिल कार्यालयावर धडकले व तहसिदार रवि काळे यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की ऑगस्ट २0१३ मध्ये अतवृष्टी झाली होती. त्यामध्ये राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला होता. त्यासाठी सरकारकडून पैसेही आले. परंतु कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यातल्या त्यात खरीप हंगाम काही दिवसावर येवून ठेपला असताना शेतकरी बी बियाण्यांच्या शोधात आहेत त्यांनी पैशाची नितांत गरज आहे. त्याकरीता त्यांना त्वरित नुकसानीचे पैसे द्यावी अन्यथा हजारो शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.त्या निवेदनावर गोपाल पाटील राउत, प्रा. आनंदा देवळे, गजानन इरतकर, पंडित लांडकर, भागवत राउत, संजय देशमुख, गोपीचंद गवई, नितीन काळे, जगदीश देशमुख, गजानन डाखोरे, भगवान जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.