शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

नुकसानग्रस्त शेतकरी तहसीलवर धडकले

By admin | Updated: May 28, 2014 23:37 IST

संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी धडक तहसिल कार्यालय गाठून तहसिलदारांना निवेदन दिले आहे.

मालेगाव : तालुक्यात २0१३ मध्ये ऑगस्ट महिन्यात अतवृष्टी झाली होती. त्यात शेतकर्‍यांना शासनातर्फे मदत जाहीर करुनही अद्यापही अनेक शेतकर्‍यांना ती रक्कम मिळाली नसल्याने व आता शेतकर्‍यांच्या पेरणीची वेळ आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी धडक तहसिल कार्यालय गाठून तहसिलदारांना निवेदन दिले आहे. माजी पंचायत समिती सदस्य गोपाल पाटील राउत यांच्या नेतृत्वात २७ मे रोजी शेकडो शेतकरी तहसिल कार्यालयावर धडकले व तहसिदार रवि काळे यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की ऑगस्ट २0१३ मध्ये अतवृष्टी झाली होती. त्यामध्ये राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला होता. त्यासाठी सरकारकडून पैसेही आले. परंतु कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यातल्या त्यात खरीप हंगाम काही दिवसावर येवून ठेपला असताना शेतकरी बी बियाण्यांच्या शोधात आहेत त्यांनी पैशाची नितांत गरज आहे. त्याकरीता त्यांना त्वरित नुकसानीचे पैसे द्यावी अन्यथा हजारो शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.त्या निवेदनावर गोपाल पाटील राउत, प्रा. आनंदा देवळे, गजानन इरतकर, पंडित लांडकर, भागवत राउत, संजय देशमुख, गोपीचंद गवई, नितीन काळे, जगदीश देशमुख, गजानन डाखोरे, भगवान जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.