शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खोराडी नदीचा पूर शेतात घुसल्याने नुकसान

By नंदकिशोर नारे | Updated: May 4, 2023 15:04 IST

तालुक्यामध्ये अरुणावती,पूस, धावंडा, अडाण इत्यादी मोठ्या नद्या असून या नद्यांना भर पावसाळ्यात येतात तसे ओसंडून पूर उन्हाळ्यातील पाचव्या महिन्यात येत आहेत.

वाशिम : मानोरा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव मागील एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून घेत आहेत. अवकाळी गारपिटीचा सगळ्यात जास्त फटका शेतकरी आणि नदीकाठी असलेल्या शेतींना बसलेला आहे.

तालुक्यामध्ये अरुणावती,पूस, धावंडा, अडाण इत्यादी मोठ्या नद्या असून या नद्यांना भर पावसाळ्यात येतात तसे ओसंडून पूर उन्हाळ्यातील पाचव्या महिन्यात येत आहेत. शेतकरी यांचे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून प्रचंड पाऊस आणि गारपिटीने लिंबू, ज्वारी, बाजरी,कांदा, भाजीपाला ई. पिकांची मोठ्या प्रमाणात हानी तालुक्यात झालेली आहे. कारखेडा येथील महिला शेतकरी गिताबाई देविदास राठोड यांनी एक एकर शेत शिवारात लावलेला, काही काढलेला व उरलेला काढणीस येत असलेला कांदा पीक अवकाळी पावसाने हातचे गेले आहे.

राठोड यांच्या शेतशिवारातून खोराडी नदीचा.पूर गेल्याने पिकाचे आणि शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले असून शेताच्या मधोमध भागातून पुराचे पाणी गेल्याने खरडून गेलेल्या मातीसोबत शेती सिंचीत करण्याचे पीव्हीसी दहा ते बारा पाईप सुद्धा गेल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मानोरा तहसिलदार यांना ४ मे रोजी निवेदन देऊन योग्य तो दिलासा देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिम