शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

खोराडी नदीचा पूर शेतात घुसल्याने नुकसान

By नंदकिशोर नारे | Updated: May 4, 2023 15:04 IST

तालुक्यामध्ये अरुणावती,पूस, धावंडा, अडाण इत्यादी मोठ्या नद्या असून या नद्यांना भर पावसाळ्यात येतात तसे ओसंडून पूर उन्हाळ्यातील पाचव्या महिन्यात येत आहेत.

वाशिम : मानोरा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव मागील एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून घेत आहेत. अवकाळी गारपिटीचा सगळ्यात जास्त फटका शेतकरी आणि नदीकाठी असलेल्या शेतींना बसलेला आहे.

तालुक्यामध्ये अरुणावती,पूस, धावंडा, अडाण इत्यादी मोठ्या नद्या असून या नद्यांना भर पावसाळ्यात येतात तसे ओसंडून पूर उन्हाळ्यातील पाचव्या महिन्यात येत आहेत. शेतकरी यांचे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून प्रचंड पाऊस आणि गारपिटीने लिंबू, ज्वारी, बाजरी,कांदा, भाजीपाला ई. पिकांची मोठ्या प्रमाणात हानी तालुक्यात झालेली आहे. कारखेडा येथील महिला शेतकरी गिताबाई देविदास राठोड यांनी एक एकर शेत शिवारात लावलेला, काही काढलेला व उरलेला काढणीस येत असलेला कांदा पीक अवकाळी पावसाने हातचे गेले आहे.

राठोड यांच्या शेतशिवारातून खोराडी नदीचा.पूर गेल्याने पिकाचे आणि शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले असून शेताच्या मधोमध भागातून पुराचे पाणी गेल्याने खरडून गेलेल्या मातीसोबत शेती सिंचीत करण्याचे पीव्हीसी दहा ते बारा पाईप सुद्धा गेल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मानोरा तहसिलदार यांना ४ मे रोजी निवेदन देऊन योग्य तो दिलासा देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिम