शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भारनियमनामुळे पिके संकटात

By admin | Updated: October 17, 2014 00:40 IST

मंगरुळपीर तालुक्यातील भारनियमनाचा पिकांना फटका.

मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता विजेचा सततचा लपंडाव आणि भारनियमनाने त्रस्त झाली आहे. वीजपुरवठा अनियमित असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी पिके सुकत चालली आहेत. वीज वितरण कंपनीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे विविध ग्रामवासीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव, धनज, पोहा, उंबर्डा आदी परिसरात अनेक दिवसांपासून महावितरणकडून वारेमाप भारनियमन करण्यात येत आहे. अगदी सण-उत्सवाच्या काळातही भारनियमन अणि विजेचा लपंडाव मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे या उत्सवावर विरजन पडल्यासारखे झाले होते. यंदा आधीच कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे खरिपातील पिकांचे उत्पादन घटणार आहे. त्याच बरोबर ज्यांच्याकडे ओलिताची व्यवस्था आहे, असे शेतकरीही अनियमित वीजपुरवठा आणि अवेळी करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे पिकांची स्थिती वाईट झाली आहे.