शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

विमा कंपनीकडून पीक नुकसानाची पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:27 IST

नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्दे१६ आॅगस्ट रोजी आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांची जमीन खरडून गेली, पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक नुकसानाची पाहणी आमदार राजेंद्र पाटणी, तसेच कृषी आणि महसूल विभागाकडून करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: या महिन्याच्या मध्यंतरी आलेल्या जोरदार पावसामुळे इंझोरी परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी पिकविमा उतरविला आहे, अशा शेतकºयांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत बुधवार २९ आॅगस्ट रोजी इंझोरीतील काही शेतकºयांच्या शेताला भेटी देऊन पाहणी करण्यात आली. अनेक शेतकºयांनी मात्र, अद्यापही याबाबत तक्रारच केली नसल्याचे कळले आहे. इंझोरी परिसरात आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी मुसळधार पाऊस पडला. यात १६ आॅगस्ट रोजी आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांची जमीन खरडून गेली, पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानाची पाहणी आमदार राजेंद्र पाटणी, तसेच कृषी आणि महसूल विभागाकडून करण्यात आली. दरम्यान, ज्या शेतकºयांनी पिकविमा उतरविला आहे. अशा शेतकºयांच्या शेताची पाहणी करूनच पिकविमा कंपनीकडून मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी ज्या शेतकºयांनी पिकविमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली, अशाच शेतकºयांच्या शेताची पाहणी करण्यात येत आहे. या अंतर्गत इंझोरी येथे बुधवार २९ आॅगस्ट रोजी हरीदास ढोरे, प्यारेलाल राठोड, गोवर्धन राठोड यांच्यासह काही शेतकºयांच्या शेताला पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी विश्वनाथ काळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकºयांकडून आवश्यक ती माहिती घेत नुकसानाची छायाचित्रेही काढली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीCrop Insuranceपीक विमा