शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मंगरुळपीर तालुक्यातील नवदाम्पत्येही सरसावली श्रमदानाला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:56 IST

शेलूबाजार: विवाह तालुक्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत श्रमदानासाठी नवदाम्पत्येही सहभागी होत असून, लाठी, शेंदुरजना मोरेसह विविध गावांत त्यांनी श्रमदान केले.

ठळक मुद्देरुपाली ज्ञानदेव सुर्वे आणि किशोर बळीराम सोनटक्के यांनी रोपवाटिकेत वृक्ष बिजांचे रोपण करण्याचा आदर्श उपक्रम राबवित पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.या कामांमध्ये गावात विवाहबंधनात अडकणारे नवदाम्पत्यही सहभागी होत असल्याने ग्रामस्थांचा उत्साह वाढत आहे.

शेलूबाजार: विवाह तालुक्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत श्रमदानासाठी नवदाम्पत्येही सहभागी होत असून, लाठी, शेंदुरजना मोरेसह विविध गावांत त्यांनी श्रमदान केले.

शेंदुरजना मोरे येथे विवाह बंधनात अडकण्यापूर्वी बंधनाचा सोहळा पार पडल्यानंतर वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी नवदाम्पत्याने वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान केले, तर  मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथे रुपाली ज्ञानदेव सुर्वे आणि किशोर बळीराम सोनटक्के यांनी रोपवाटिकेत वृक्ष बिजांचे रोपण करण्याचा आदर्श उपक्रम राबवित पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वॉटर कपसाठी त्यांनी श्रमदान करून ग्रामस्थांना हातभारही लावला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत लाठी गावाने सहभाग घेतला असून, या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे करण्यात येत आहेत. या कामांमध्ये गावात विवाहबंधनात अडकणारे नवदाम्पत्यही सहभागी होत असल्याने ग्रामस्थांचा उत्साह वाढत आहे. नवदाम्पत्यांना श्रमदानात सहभागी करून घेण्याचा आदर्श उपक्रम लाठी येथे राबविला जात असतानाच या ठिकाणी नवदाम्पत्याने वृक्ष बिजांचे रोपण करून पर्यावरणाचा संदेशही दिला. लाठी येथे  ३० एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकलेल्या रुपाली ज्ञानदेव सुर्वे व किशोर बळीराम सोनटक्के या जोडप्याने रोपवाटिकेत विविध वृक्षांच्या बिजांचे रोपण केले. त्याशिवाय वॉटर कपसाठी श्रमदान करून वैवाहिक जीवनाची सुरवात केली.   

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाMangrulpirमंगरूळपीर