शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

वाशिम जिल्ह्यातील कापूस जातोय बाहेरच्या जिल्ह्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:35 IST

वाशिम जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र आहे

ठळक मुद्देअल्पदराचा परिणामहमीभाव वाढविण्याची शेतक-यांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने यंदा अमरावती विभागात २५ आॅक्टोबर पासून ३९ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तथापि, शासनाने जाहीर केलेले प्रति क्विंटल ४३२० रुपये दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहेत. विभागातील यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात व्यापाºयांकडून बºयापैकी दर देण्यात येत आहेत; परंतु वाशिम जिल्ह्यात नेमके शासनाच्या हमीभावापेक्षा शंभर दिडशे रुपये अधिक भाव देऊन शेतकºयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कापूस उत्पादक शेतकºयांना मात्र हे दर परवडणारे नसल्याने मानोरा, कारंजासह मंगरुळपीर तालुक्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कापूस नेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ७० हून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असतानाही गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील तिन्ही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कापूसही खरेदी झालेला नाही. उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा लागली आहे.   

टॅग्स :cottonकापूस