शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

वाशिम जिल्ह्यातील कापूस जातोय बाहेरच्या जिल्ह्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:35 IST

वाशिम जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र आहे

ठळक मुद्देअल्पदराचा परिणामहमीभाव वाढविण्याची शेतक-यांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने यंदा अमरावती विभागात २५ आॅक्टोबर पासून ३९ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तथापि, शासनाने जाहीर केलेले प्रति क्विंटल ४३२० रुपये दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहेत. विभागातील यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात व्यापाºयांकडून बºयापैकी दर देण्यात येत आहेत; परंतु वाशिम जिल्ह्यात नेमके शासनाच्या हमीभावापेक्षा शंभर दिडशे रुपये अधिक भाव देऊन शेतकºयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कापूस उत्पादक शेतकºयांना मात्र हे दर परवडणारे नसल्याने मानोरा, कारंजासह मंगरुळपीर तालुक्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कापूस नेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ७० हून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असतानाही गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील तिन्ही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कापूसही खरेदी झालेला नाही. उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा लागली आहे.   

टॅग्स :cottonकापूस