शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शेतक-यांनी केली कापसाची होळी

By admin | Updated: December 30, 2014 00:41 IST

केंद्र सरकारच्या कापूस धोरणाचा निषेध

वाशिम : राष्ट्रीय किसान जागृती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करीत गावागावात कापसाची होळी करून आपला निषेध नोंदवला. तालुक्यातील ग्राम कोकलगाव येथे २८ डिसेंबर रोजी कापूस जाळण्यात आला.कापसाची होळी या आंदोलनात परिसरातील शेतकर्‍यांनी उपस्थित राहून आपले सर्मथन दर्शवले. मागील सरकारच्या काळात देशातील व प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादकांचे मोठे बेहाल झाले होते. परिणामी देशात व प्रामुख्याने विदर्भात कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्याही झाल्या. या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा समोर करून सत्तेत आलेल्या नवीन सरकारनेही आता जुन्याच सरकारच्या नीती धोरणांचा अवलंब केल्याने पुन्हा एकदा देशातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे पेरणीसही उशीर झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे एकरी उत्पादन घटले अशा परिस्थितीत सध्या कापसाला असलेला अल्पभाव यामुळे एकरी खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारनेसुद्धा शेतकर्‍यांच्या तोंडास पानेच पुसली आहे, अशी सर्वसामान्यांना आता जाणीव झाली असून, नवीन सरकार जुन्याच सरकारच्या वाटेवर धावत असल्यामुळे शेतकर्‍यांनी ठिकठिकाणी आता नवीन सरकारच्या कापूस नीतीचा विरोध करण्यासाठी कापसांची गावागावात होळी पेटविण्याचे ठरविले आहे. आंदोलनकर्ते जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत केंद्र सरकारला जळलेला कापूस भेट करणार तसेच दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही देणार असल्याचे राष्ट्रीय किसान जागृती अभियानाचे प्रमुख अभिमन्यू भारतीय यांनी दिली. यावेळी अमोल धानोरकर, अभिमन्यू भारतीय, लक्ष्मणराव सोळंके, कैलास गोटे यांच्या नेतृत्वात कापूस जळून केंद्र सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचा निषेध सर्व कोकलगांववासीयांनी केला.