शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:49 IST

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देआवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण घटले.‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.पुर्वी कृषी विभागाची कुठलीही योजना असो, त्यास शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. किरकोळ लाभाच्या योजनांकरिता उद्दीष्ट कमी असतानाही मोठ्या प्रमाणात योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर व्हायचे. यात खºया लाभार्थ्यांऐवजी बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक राहायचे. त्यामुळेच योजनांतर्गत गैरप्रकाराचे प्रमाणही वाढले होते. दरम्यान, जानेवारी २०१७ पासून शासनस्तरावरून कृषी विभागाच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून ‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे. त्यामुळेच की काय कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कृषी विभागाकडून विविध स्वरूपातील योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत अथवा ‘कॅशलेस’ प्रणालीव्दारे व्यवहार करित असताना कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधावा. संबंधितांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल.- अभिजित देवगिरीकर, तालुका कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम