शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:49 IST

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देआवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण घटले.‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.पुर्वी कृषी विभागाची कुठलीही योजना असो, त्यास शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. किरकोळ लाभाच्या योजनांकरिता उद्दीष्ट कमी असतानाही मोठ्या प्रमाणात योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर व्हायचे. यात खºया लाभार्थ्यांऐवजी बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक राहायचे. त्यामुळेच योजनांतर्गत गैरप्रकाराचे प्रमाणही वाढले होते. दरम्यान, जानेवारी २०१७ पासून शासनस्तरावरून कृषी विभागाच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून ‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे. त्यामुळेच की काय कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कृषी विभागाकडून विविध स्वरूपातील योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत अथवा ‘कॅशलेस’ प्रणालीव्दारे व्यवहार करित असताना कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधावा. संबंधितांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल.- अभिजित देवगिरीकर, तालुका कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम