शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

कारंजात काँग्रसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST

उपविभागीय अधिका-यांना निवेदन.

कारंजालाड (जि. वाशिम) : केंद्रात व राज्यात असणार्‍या भाजपा सरकारचा निषेध करून सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येवून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अल्पसंख्यांक तथा दलितांचे हित न साधता उद्योजकांना हे सरकार फायदे देत आहे. या धरणे आंदोलनात कमिटीने यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत करावी, सरसकट कर्ज माफ करावे, पूर्णपणे वीज बिल माफ करावे, केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादने कायद्यातील शेतकर्‍यावरील अन्यायकारक तरतुदी रद्द करण्यात याव्यात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कराव्यात, केशरी शिधापत्रिकाधारकांना ५ रूपये किलो तांदूळ व १0 रूपये किलो गहू शासकीय दराने देण्यात येत होते ती योजना पूर्ववत करावी, रॉकेल पुरवठा पूर्ववत करावा, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करावे, शेतमालाला उच्च दर्जाचा भाव देण्यात यावा, गुरांसाठी चारा डेपो उघडावेत तथा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.