शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पाण्याअभावी गहू पिक सुकण्याच्या स्थितीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:41 IST

दगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पिके संकटात सापडली असून, दगड उमरा येथील १० शेतकºयांचे गहू पिक पाण्याअभावी सुकत असल्याने हे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.वाशिम जिल्ह्यात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस पडला. त्यात वाशिम तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असताना दगड उमरा परिसरात वाशिम तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यामुळे सुरुवातीला तुंडूब दिसणारे जलाशय आणि विहिरींची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. सुरुवातीच्या काळात पडलेल्या पावसाने जलाशय आणि विहिरींची पातळी वाढल्याचे पाहून दगड उमरा शिवारातील शेतकºयांनी रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. त्यात हरभरा आणि गहू पिकाचे प्रमाण अधिक आहे. हरभरा पिकाला पाण्याची फारसी गरज नसल्याने हे पीक तरले; परंतु आता विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने गहू पिकाला पाणी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांचे पीक अडचणीत आले आहे. त्यातच जनार्धन किसान पाठे, विठ्ठल निवृत्ती पाठे, शिवराम नामदेव पाठे, सतीश महादेव पाठे, संजय कुंडलिक पाठे, भागवत पाठे, प्रकाश दत्ता पाठे, निराकार माधव पाठे, नंदकिशोर पाठे, शांताबाई कुंभार या शेतकºयांचे गहू पिक, तर पाण्याअभावी सुकत चालले आहे. त्यामुळे या शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती