शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

१८ वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: April 25, 2017 01:51 IST

मालेगाव : तालुक्यातील केळी गावात सात विहिरी व चार कूपनलिका असूनही गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

मालेगाव : तालुक्यातील केळी गावात सात विहिरी व चार कूपनलिका असूनही गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाची पाणीपुरवठा योजना मागील १८ वर्षांपासून बंद असल्याने सर्वसुविधा असताना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत.केळी हे ८०० लोकवस्तीच गाव आहे. गावातील हातपंप व विहिरींना पाणी नाही. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाजवळ मालेगाव लघू पाटबंधारे योजनेचा तलाव आहे. अवैध पाणी उपशामुळे हा तलाव कोरडा झाला आहे. त्यामुळे गावातील भूजल पातळीत घट झाली. सध्या ग्रामस्थ दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. गावाला टँंकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे. मालेगाव लघ्ू पाटबंधारे योजनेच्या प्रकल्पाच्या अप्पर स्ट्रिमला विहीर खोदून पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. ती योजना १८ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पाणीटंचाईत अधिकच भर पडली आहे. गावात नवीन विहीर खोदल्यास पाणी लागते. त्यामुळे नवीन विहीर खोदावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतने पंचायत समितीला पाठविला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.