शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

स्वच्छ भारत मिशनचा ‘आढावा’

By admin | Updated: April 12, 2017 13:32 IST

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा बैठक घेऊन शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या.

मंगरुळपीर : शहरातील स्वच्छता अभियानाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा बैठक घेऊन शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या.नगर पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, मुख्याधिकारी दीपक मोरे, नगराध्यक्ष डॉ.गझाला मारुफ खान, उपाध्यक्ष  इंदुमती लुंंगे, माजी नगराध्यक्ष चंदु परळीकर आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी व्दिवेदी म्हणाले की, नगर पालिकाच्यावतीने १६ आॅगस्ट २०१६ पासून स्वच्छ भारत मिशन अभियानला सुरुवात झाली आहे. या अभियानाचे उद्दिष्ट पुर्ण व्हावे यासाठी कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालयाची कामे पूर्णत्वास जात आहे. हे सर्व कामकाज करीत असतांना अडचणी येतात, मात्र न डगमगता अडचणीवर मात करुन उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीत नगरसेवक अ‍ॅड.मारुफ खान, नगरसेवक प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर, मो.अफसर, आकाश संगत, लईक अहेमद, उबेद बेग, अनिलभाऊ गावंडे, आदि उपस्थित होते. संचालन प्रशासन अधिकारी डी.एस.बन्सोड यांनी तर आभार वाहाब खान यांनी मानले.