शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

वाशिम येथे २८ मे पासून तीन दिवस धान्य महोत्सव

By admin | Updated: May 9, 2017 02:09 IST

शेतकरी, महिला बचत गटांकडून उत्पादित माल विक्रीसाठी उपलब्ध.

वाशिम : "आत्मा" यंत्रणेमार्फत येथे २८ ते ३0 मे या कालावधीत तीन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, लघुउद्योजक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट यांनी स्वत: पिकविलेला शेतमाल विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. गरजू ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.२८ मे रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धान्य महोत्सवाचे उद्घाटन होईल. शेतकरी, लघुउद्योजक, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक गट यांनी स्वत: पिकविलेला गहू, ज्वारी, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रिय फळे, भाजीपाला विक्रीसाठी या उपलब्ध असणार आहे.हा माल ग्राहकांना शेतकर्‍यांकडून थेट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य दरामध्ये स्वच्छ, भेसळविरहित शेतमाल खरेदी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, महिला बचतगट यांनी स्वत: विक्रीयोग्य चांगल्या प्रतीचा शेतमाल, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करावे. याबाबत अधिक माहितीसाठी ह्यआत्माह्ण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक यांनी केले आहे.