शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आरोग्याच्या समतोलासाठी आहारात तृणधान्य अत्यावश्यक - दत्तात्रय गावसाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:33 IST

वाशिम : शारिरीक क्षमता कायम टिकविण्यासाठी आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. त्याचा समतोल राखण्यासाठी दैनंदिन आहारात तृणधान्य अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शारिरीक क्षमता कायम टिकविण्यासाठी आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. त्याचा समतोल राखण्यासाठी दैनंदिन आहारात तृणधान्य अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पौष्टीक तृणधान्य दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), वाशिम कृषी विज्ञान केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास डॉ. आर.एल. काळे, डॉ. विकास गौड, शुभांगी वाटाणे, तुषार देशमुख, डी.के.चौधरी, कदम आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गावसाने म्हणाले, की सद्या नागरिकांच्या आहार पद्धतीत बहुतांशी बदल झाला असून तृणधान्याऐवजी अन्य खाद्यपदार्थांचाच वापर अधिक वाढला आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी तृणधान्याचा वापर मात्र फारच कमी प्रमाणात होत असल्याने आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेवून आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. इतर मान्यवरांनीही याप्रसंगी तृणधान्याचे महत्व विषद केले.

टॅग्स :washimवाशिम