शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आरोग्याच्या समतोलासाठी आहारात तृणधान्य अत्यावश्यक - दत्तात्रय गावसाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:33 IST

वाशिम : शारिरीक क्षमता कायम टिकविण्यासाठी आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. त्याचा समतोल राखण्यासाठी दैनंदिन आहारात तृणधान्य अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शारिरीक क्षमता कायम टिकविण्यासाठी आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. त्याचा समतोल राखण्यासाठी दैनंदिन आहारात तृणधान्य अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पौष्टीक तृणधान्य दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), वाशिम कृषी विज्ञान केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास डॉ. आर.एल. काळे, डॉ. विकास गौड, शुभांगी वाटाणे, तुषार देशमुख, डी.के.चौधरी, कदम आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गावसाने म्हणाले, की सद्या नागरिकांच्या आहार पद्धतीत बहुतांशी बदल झाला असून तृणधान्याऐवजी अन्य खाद्यपदार्थांचाच वापर अधिक वाढला आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी तृणधान्याचा वापर मात्र फारच कमी प्रमाणात होत असल्याने आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेवून आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. इतर मान्यवरांनीही याप्रसंगी तृणधान्याचे महत्व विषद केले.

टॅग्स :washimवाशिम