शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ब्राम्हणवाडानजीकचा पूल खचला; वाहतूक प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 16:25 IST

Washim News : मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचल्याने वाहतूक प्रभावित झाली.

वाशिम : गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.९० मीमी पाऊस झाला असून, मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचल्याने वाहतूक प्रभावित झाली.यंदा चार लाख हेक्टरच्या आसपास खरिपाची पेरणी झाली आहे. पावसात सातत्य नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली. दरम्यान गत तीन, चार दिवसांपासून कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना संजीवणी मिळत आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात १९.९० मीमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे पिकांना संजीवणी मिळाली. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावानजीकच्या नाल्यावरील पूल खचून गेल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. एका बाजूने दुचाकी वाहने जाऊ शकतात; मात्र चारचाकी वाहने जात नसल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. या पुलाची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊसगत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.९० मीमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस रिसोड तालुक्यात ३४.५० मीमी तर सर्वात कमी पाऊस कारंजा तालुक्यात ७.६० मीमी झाला. या पावसामुळे पिकांना संजीवणी मिळाली आहे.

टॅग्स :washimवाशिमfloodपूर