शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दोघांनी अडविली शेतीची वाट; शेतकरी धडकले तहसिल कार्यालयात!

By संतोष वानखडे | Updated: April 18, 2023 15:42 IST

शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित संकटांचा सामनादेखील करावा लागत आहे.

वाशिम : वाशिम तालुक्यातील देवठाणा बु. ते अडगाव-गणेशपूर या दरम्यान रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू असताना, दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता अडविला आहे. या पार्श्वभूमीवर त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.१८) वाशिम पंचायत समिती व तहसिल कार्यालयावर धडक देत अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली.

शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित संकटांचा सामनादेखील करावा लागत आहे. शेतात जाणे सुकर व्हावे याकरीता शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. शेतापर्यंत रस्ता येत असल्याने शेतकऱ्यांनी या रस्ता कामाचे स्वागत करणे अपेक्षीत असताना, अनेक ठिकाणी अतिक्रमण करून काही मोजक्या शेतकऱ्यांकडूनच रस्ता अडविला जात असल्याचे प्रकार जिल्ह्यात समोर येत आहेत. वाशिम तालुक्यातील देवठाणा बु. ते अडगाव-गणेशपूर या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, दोन शेतकऱ्यांनी रस्त्यालगत अतिक्रमण करीत हा रस्ता अडविला आहे.

यापूर्वीदेखील रस्ता अडविला होता, त्यावेळी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत १८ सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम तहसिलदारांकडे अहवाल पाठविला होता. अतिक्रमण असल्याचे नमूद असतानाही, आतापर्यंत या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने अन्य शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवठाणा येथील सरपंच राजश्री दिनेश खडसे यांच्यासह शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी पंचायत समितीचे उपसभापती गजानन गोटे यांच्याशी चर्चा केली तसेच तहसिलदारांना निवेदनही दिले. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :washimवाशिम