शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत रक्त संकलनात आठपटीने वाढ !

By admin | Updated: October 1, 2015 01:04 IST

वाशिम जिल्ह्यात रक्तदान शिबिरांची संख्या वाढली.

संतोष वानखडे / वाशिम : रक्ताची नाती जोडण्यासाठी दात्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत असून, जिल्ह्यात गत पाच वर्षांत आठपटीने रक्तदानात वाढ झाली आहे. २0१0 मध्ये रक्त संकलनाचे ३00 पिशव्यांचे प्रमाण २0१५ साली १४२५ वर गेले आहे. रक्त म्हणजे जीवन. वेळेत रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. रक्तदान म्हणजे जीवनदान असल्याने रक्ताचा अधिकाधिक साठा ठेवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व्यापक जनजागृती केली जाते. जिल्ह्यात रक्तपेढीतील ऐच्छिक रक्त संकलनात वाढ होत असल्याचे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य संक्रमण परिषदेच्या आकडेवारीवरून दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जीवन अमृत शासकीय रक्तपेढीत २0१0 मध्ये ३00 बाटल्या, २0११ मध्ये ६३१, २0१२ मध्ये १२६५, २0१३ मध्ये १0८0 आणि २0१४ मध्ये २१३७ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. २0१0 मध्ये २४३ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला. २0११ मध्ये ५५८, २0१२ मध्ये १११८, २0१३ मध्ये ९३५ आणि २0१४ मध्ये २0३७ पिशव्या रक्ताचा पुरवठा करण्यात आल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दप्तरी आहे. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या आठ महिन्यात १४२५ पिशव्या रक्त संकलन झाले असून, १२२५ पिशव्या पुरवण्यात आला आहे.