शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पाच वर्षांत रक्त संकलनात आठपटीने वाढ !

By admin | Updated: October 1, 2015 01:04 IST

वाशिम जिल्ह्यात रक्तदान शिबिरांची संख्या वाढली.

संतोष वानखडे / वाशिम : रक्ताची नाती जोडण्यासाठी दात्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर येत असून, जिल्ह्यात गत पाच वर्षांत आठपटीने रक्तदानात वाढ झाली आहे. २0१0 मध्ये रक्त संकलनाचे ३00 पिशव्यांचे प्रमाण २0१५ साली १४२५ वर गेले आहे. रक्त म्हणजे जीवन. वेळेत रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. रक्तदान म्हणजे जीवनदान असल्याने रक्ताचा अधिकाधिक साठा ठेवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व्यापक जनजागृती केली जाते. जिल्ह्यात रक्तपेढीतील ऐच्छिक रक्त संकलनात वाढ होत असल्याचे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य संक्रमण परिषदेच्या आकडेवारीवरून दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जीवन अमृत शासकीय रक्तपेढीत २0१0 मध्ये ३00 बाटल्या, २0११ मध्ये ६३१, २0१२ मध्ये १२६५, २0१३ मध्ये १0८0 आणि २0१४ मध्ये २१३७ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. २0१0 मध्ये २४३ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला. २0११ मध्ये ५५८, २0१२ मध्ये १११८, २0१३ मध्ये ९३५ आणि २0१४ मध्ये २0३७ पिशव्या रक्ताचा पुरवठा करण्यात आल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दप्तरी आहे. जानेवारी ते ऑगस्ट २0१५ या आठ महिन्यात १४२५ पिशव्या रक्त संकलन झाले असून, १२२५ पिशव्या पुरवण्यात आला आहे.